SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 756
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org सोमसेनकृतत्रैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७०६. AAAAAAA असल्यास जवळच्या भाऊबंदांनींच स्पर्श करावा. दूरच्या भाऊबंदांनीं करूं नये. चौलसंस्कार झालेल्या मुलाचें आशौच कृतचौलस्य बालस्य पितुर्भ्रातुश्च पूर्ववत् ॥ आसन्नेतरबन्धूनां पञ्चाहेका हमिष्यते ।। ५९ ।। अर्थ — ज्याचें चौलकर्म केलें आहे अशा मुलाचें मरण झाले असतां आईबाप व बंधु ह्यांना दहा दिवस आशौच असतें आणि जवळच्या व दूरच्या भाऊबंदांस क्रमानें पांच दिवस आणि एक दिवस आशौच असतें. उपनयन झाल्यावर कुमार मृत झाला असता. भरणे चोपनीतस्य पित्रादीनां तु पूर्ववत् ॥ आसन्नानां तु सर्वेषां पूर्ववत्सूतकं मतम् ॥ ६० ॥ पञ्चमानां तु षड्रात्रं षष्ठानां तु चतुर्दिनम् ॥ सप्तमानां त्रिरात्रं स्यात्तदूर्ध्वं न प्लवं मतम् ॥ ६१ ॥ अर्थ — उपनयन झालेला मुलगा मरण पावला असतां आईबाप, बंधु व जवळचे दिवस आशौच असतें, आणि दूरच्या भाऊबंदांपैकीं पांचव्या पुरुषास सहा दिवस, Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir For Private And Personal Use Only भाऊबंद यांना दहा सहाव्यास चार दिवस है
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy